पुन्हा अवकाळी पावसाची सुरुवात: विदर्भात येलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्त्वाचे!

पुन्हा अवकाळी पावसाची सुरुवात: विदर्भात येलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्त्वाचे!

तीन दिवस राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज या जील्हामध्ये पडू शकतो भरपूर पाऊस गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण बदल दिसू लागले आहेत. दिवसा गरम अन् रात्री थंडी असे चढ उतारीचे वातावरण आहे. या वातावरणामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त तर आहेच त्यासोबत शेतकरी राजा देखील चिंतित आहे. राज्यात थंडीचा आवाका वाढलेला आहे. नेमके रब्बी हंगामाच्या वेळी अवकाळी…

RBI गव्हर्नर पदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती

RBI गव्हर्नर पदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती

RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या कार्यकाळाचा समारोप करताना पुढील गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासमोर उभ्या असलेल्या सहा महत्त्वाच्या आव्हानांचा उल्लेख केला आहे. यामध्ये वाढ आणि चलनवाढीमध्ये संतुलन राखणे, बदलत्या जागतिक परिस्थितीशी जुळवून घेणे, सायबर सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाणे, तांत्रिक प्रगतीचा वापर करणे, डिजिटल चलनाचे (CBDC) प्रोत्साहन,…

Bima Sakhi Yojana

Bima Sakhi Yojana

बीमा सखी योजना या महिलाना मिळनार मासिक 7000/- रु भारत सरकार द्वारा भारतात महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे, आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करणे हा या योजनांचा मुख्य उद्देश असतो. याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे विमा सखी…

Kurla Bus Accident

Kurla Bus Accident

कुर्ल्यात BEST बस अपघात: नेमकं काय घडलं? कुर्ल्यात सोमवार रात्रिला एक बेस्ट बसने वेगावरचा ताबा सुटवत तब्बल अनेक घर केली उध्वस्त, काय आहे नेमका प्रकार, कुरल्यात भरदाव बेस्ट बसने सात जणांचा जीव घेतलाय. यातील आरोपी बस ड्रायव्हर संजय मोरेला पोलिसांनी अटक केली आहे. संजय वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दरम्यान कुर्ला प्रकरणात…

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! 10 – 12 Exam Scheduled Dalcerid

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! 10 – 12 Exam Scheduled Dalcerid

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षा. या परीक्षा केवळ शैक्षणिक यशाचे मोजमाप करत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करणाऱ्या संधीसुद्धा ठरतात. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांचा अंदाज येतो आणि त्यांच्यातील क्षमता व कौशल्यांची दिशा ठरवता येते. महाराष्ट्र…

Indian Navy Day 2024: भारतीय नौदलाचे शौर्य आणि नवीन उपक्रम

Indian Navy Day 2024: भारतीय नौदलाचे शौर्य आणि नवीन उपक्रम

आज 4 डिसेंबर – भारतीय नौदलाची शौर्यगाथा व्यक्त करणारा दिवस. Indian Navy Day भारतीय नौदल दिवस का साजरा केला जातो ? आज 4 डिसेम्बर भारतीय नौदल दिवस बर्याच लोकाना प्रन्ह पडत असेल भारतीय नौदल दिवस का साजारा केला जातो काय कारने आहेत ? मित्रहो हा उत्सव पुर्ण आठवडा साजरा केला जात असतो हे तुम्हाला महिती…

कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना आत्महत्या प्रकरण: जाणून घ्या संपूर्ण सत्य

कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना आत्महत्या प्रकरण: जाणून घ्या संपूर्ण सत्य

शोभिता शिवन्ना आत्महत्या प्रकरण प्रसिद्ध अभिनेत्री कन्नड चित्रपट सृष्टी मध्ये आपलं नाव निर्माण करणारे शोभिता शिवन्ना येणे आत्महत्या केल्याचे वृत्त सध्या चांगलेच सोशल मीडियावर गाजत आहे काय आहे या मागचे सत्य आणि यावेळी अभिनेत्रीने आत्महत्या करण्यामागील कारणे याचे कारण मी माणसं आपण यामध्ये करणार आहोत. कन्नड अभिनेत्री शोभिताशिवांना हिने आत्महत्या केल्याची बातमी आज सर्व भारतभर…

बाबासाहेबांचे शेवटचे पाच दिवस

बाबासाहेबांचे शेवटचे पाच दिवस

Dr. Babasaheb Ambedkar Last Five Days 6 December ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम बहुजनांना मायेची सावली देणारी कोट्यवधी बहुजनांची माऊली पोरके करून निघून गेली. पण जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊन गेली. आयुष्यभर संघर्ष…

सोन्याच्या भावात पुन्हा वाढ.. आजचा भाव पाहुन सगळे हैरान..! काय आहे आजचा भाव ?

सोन्याच्या भावात पुन्हा वाढ.. आजचा भाव पाहुन सगळे हैरान..! काय आहे आजचा भाव ?

सोन्याचे वाढते दर आणि ग्राहकांची होणारी दमछाक भारतीय अर्थव्यवस्थेत सोन्याला केवळ मौल्यवान धातू म्हणून नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून सोनं हे संपत्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. लग्नकार्य, सण-उत्सव, व्रतवैकल्यं किंवा धार्मिक विधी, प्रत्येक गोष्टीत सोन्याचा महत्त्वाचा सहभाग असतो. विशेषतः भारतीय महिलांसाठी सोनं केवळ दागिना नाही तर त्यांच्या…

बाबा आढाव यांच उपोषण मागे.. पण थेट सरकारला ईशारा ..!

बाबा आढाव यांच उपोषण मागे.. पण थेट सरकारला ईशारा ..!

बाबा आढाव यांचे उपोषन का ? महाराष्ट्रात नुकतेच काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले परंतु विरोधी पक्षांकडून ज्यांना कमी जागा मिळाल्या आणि सामाजिक संस्थांकडून इव्हिएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या गेलेले आहेत. ईव्हीएम मुळे आम्ही जिंकलो नाही असा वारंवार वाक्य प्रयोग विरोधी पक्षांकडून होताना दिसत आहे. त्यामध्येच सामाजिक संस्थेमध्ये अग्रणी,…