सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली? प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले

सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली? प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले

प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले महाराष्ट्रामध्ये निवडनुका पार पडल्या, सरकारही स्थापन झाले परंतु सामन्य जनतेला हा निकाल योग्य असा वाटला नाही त्यामुळे वंचित चे नेते प्रकाश अम्बेडकरानी देशात आणि राज्यात सर्वप्रथम आवज उठविला होता त्याचे सार्थक होताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजताच्यानंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात हि याचीका चेतन अहिरे यांच्या…

संतोष देशमुख हत्या प्रकरण; प्रकाश आंबेडकरांच मोठं विधान, देशमुख कुटुंबाशी चर्चा

संतोष देशमुख हत्या प्रकरण; प्रकाश आंबेडकरांच मोठं विधान, देशमुख कुटुंबाशी चर्चा

देशमुख कुटूम्बानी घेतली वंचित प्रमुख बाळासाहेब/ प्रकाश अम्बेडकर यांची भेट! संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवीन वळण! देशमुख कुटुंबाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. जाणून घ्या त्यांचे मत आणि प्रकरणातील पुढील घडामोडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या तार्कीक विधानामुळे…

Vanchit Bahujan Aghadi Jahirnama

Vanchit Bahujan Aghadi Jahirnama

    Vanchit Bahujan Aghadi Jahirnama Vanchit Bahujan Aghadi (VBA) आपल्या नव्या जाहिरनाम्यात समाजातील विविध घटकांचे, विशेषतः दलित, आदिवासी, ओबीसी, आणि मागासवर्गीयांचे हक्क आणि अधिकार सुनिश्चित करण्यासाठी तसेच सामाजिक न्यायाची स्थापना करण्यासाठी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. नवीन जाहिरनाम्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते, तसेच त्यांच्या सहकारी पक्षांनी, देशातील आर्थिक आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात…