बाबासाहेबांचे शेवटचे पाच दिवस
Dr. Babasaheb Ambedkar Last Five Days 6 December ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम बहुजनांना मायेची सावली देणारी कोट्यवधी बहुजनांची माऊली पोरके करून निघून गेली. पण जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊन गेली. आयुष्यभर संघर्ष…
